Category: कोकण

खबरदारी घ्या ! पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, १६ वर्षीय विद्यार्थीनी शेतात कोसळली ! 

पालघर : राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढला असतानाच, पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  उष्माघातामुळं   एका  १६…

कर्जत तालुक्यात घोटभर पाण्यासाठी महिलांची वणवण, खड्डयातील पाण्यावर भागवावी लागते तहान !

कर्जत दि.१५. राहुल देशमुख : जल जीवन मिशनच्या माध्यमातून शासनाने गाव पाणीदार करत महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला असा प्रचार करण्यास…

तळईवासियांना मिळाला हक्काच्या जागेत निवारा 

मूलभूत आणि पायाभूत सुविधामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानमहाड : अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत रायगड जिल्ह्यातील तळई गाव व आजूबाजूच्या वाड्यांमधील घरे…

भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या, ही मोदींची गॅरेंटी : उद्धव ठाकरेंची टीका

शिर्डी:  शिवसेना (ठाकरे गट ) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे आजपासून दोन दिवसीय शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान…

कोकणाच्या विकासासाठी ५०० कोटीची तरतूद : मुख्यमंत्री

मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण रायगड, दि. ५ : कोकणची भरभराट झाली पाहिजे, बाहेर गेलेला कोकणचा युवक पुन्हा इकडे आला पाहिजे,…

राष्ट्रीय वारकरी महाअधिवेशन नवी मुंबईतील सेंट्रल पार्क मैदानावर होणार !

नवी मुंबई : संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष निमित्त रायगड – ठाणे- नवी मुंबई वारकरी…

अलिबागमध्ये हातमाग प्रदर्शन व विक्रीचे दालन, २८ सप्टेंबर पर्यंत खुले !

अलिबाग – भाऊराय हॅण्डलुम सोलापुर यांचे हातमाग कापड प्रसार प्रसिद्धि व विक्री कार्यक्रमा अंतर्गत हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन…

एकल नव्हे एकत्रित कुटुंब हवे ! : प्रदिप म्हादे यांचे प्रतिपादन

कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचा ५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा मुंबई, दि. ४ः अंतर्गत मतभेदामुळे सध्या एकल कुटुंब पद्धत वाढल्याने जनरेशन गॅप…

मुंबई – गोवा महामार्गावर रविवारी डोंबिवलीत खुले चर्चासत्र, थेट मंत्री रवींद्र चव्हाण उत्तर देणार !

मुंबई : बहुचर्चित ठरलेल्या मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः जातीने लक्ष घातले आहे.…

कोकणातील पाच जिल्ह्याच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राचा हिरवा कंदील !

स्थानिक विकासाला मिळणार गती … मुंबई, दि. २५: मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्याच्या सागरी…

error: Content is protected !!