रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपचाच उमेदवार : नारायण राणे 

मुंबई :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे संजय राऊत…

आशा, स्वयंसेविका व आशा गट प्रवर्तक यांना ५ हजार रूपये सानुग्रह अनुदान मंजूर !

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सध्या कार्यरत असलेल्या ३७० आशा स्वयंसेविका व २ आशा गट प्रवर्तक यांना देखील…

आप च्या प्रचार गीतावर निवडणूक आयोगाचा आक्षेप  

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेले गाणे  वापरण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. दोन…

मोदी चुटकीसरशी सर्व समस्या सोडवतात, तर रोजगार व महागाईची समस्या का सोडवली नाही ? :  प्रियंका गांधी

मुंबई, दि. २७ : देशात आज सर्वात जास्त महागाई व बेरोजगारी आहे, केंद्र सरकारमध्ये ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण…

महावितरणकडून अनामत रक्कमेची बीले : ग्राहकांमध्ये संताप 

डोंबिवली :  कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणने आपल्या ग्राहकांना अतिरिक्त अनामत (Deposit) रक्कमेची बिले पाठविल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दर…

लोकसभा निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी शिक्षकांनीही प्रयत्न करावे : खासदार श्रीकांत शिंदे यांचे आवाहन !

कल्याण दि. २७ एप्रिल : येत्या लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी…

 काळजी घ्या : आजपासून मुंबई ठाण्यासह कोकणात उन्हाच्या झळा 

मुंबई :  मुंबई , ठाणे, पालघर , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आजपासून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा…

देशाचे संविधान धोक्यात : भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करण्याचे आवाहन !

मुंबई : गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवून हुकुमशहा होण्याची पाऊले टाकलीत.  नवीन संविधान निर्माण करण्यासाठीच  लोकसभा…

राज्यात दुस-या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये  सरासरी ६४.३५ टक्के मतदान झाले. २०१९…

error: Content is protected !!