कोकणातील पाच जिल्ह्याच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राचा हिरवा कंदील !
स्थानिक विकासाला मिळणार गती … मुंबई, दि. २५: मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्याच्या सागरी…
स्थानिक विकासाला मिळणार गती … मुंबई, दि. २५: मुंबई वगळता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्याच्या सागरी…
डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांवरुन सरकारला धारेवर धरले होते. असे आंदोलन करा की सरकारला जाग आली…
पनवेल :- नागपंचमी व रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांचे हातमाग कापड प्रदर्शन व विक्री केंद्राचे उदघाटन पनवेल येथे…
पनवेल : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा आज पनवेलमध्ये निर्धार मेळावा पार पडला. गेल्या १६ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम…
मुंबई, दि. १५ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा…
अलिबाग,दि. २३ :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे भूस्खलनाची घटना बुधवारी (१९ जुलै) रात्री उशीरा…
मुंबई दि. २३ : इर्शाळगड दुर्घटनास्थळाला रविवारी (दि.२३ जुलै) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन पाहणी केली.…
खालापूर : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी…
खालापूर : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. त्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. २२९ लोकांपैकी २७…
अकोला : राज्यसरकार शेतक-यांच्या पाठीशी उभं असून, शेतक-यांना बोगस बियाणे, खतांचे विक्री करणा-यांना दहा वर्ष शिक्षेची तरतूद करण्यासाठी आगामी काळातील…