Category: मुंबई

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा असेल, पण जागेवरून मारामारी करू नका : उद्धव ठाकरेंनी  ठणकावले 

  महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला    मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का? असा प्रश्न महायुतीतील नेते…

लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी १९९ कोटींचा खर्च.., वडेट्टीवारांचा निशाणा 

 मुंबई  : मुख्यमंत्री  लाडकी बहीण योजनेतुन राज्यसरकारकडून महिलांना दीड हजार रुपये देणार आहेत. या योजनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली  जात आहे.…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : ८० लाख बहिणींच्या खात्यात ३ हजार जमा !

मुंबई,दि. १५ –  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’  योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.आतापर्यंत ८० लाखापेक्षा अधिक पात्र…

राज्यात स्वातंत्रदिनाचा उत्साह : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  मंत्रालयात ध्वजारोहण !

मुंबई, दि. १५ –   देशात ७८ वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. राज्यात विविध ठिकाणी  ध्वजारोहण पार पडले. मुख्यमंत्री…

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते शिवाजी साटम यांना जीवनगौरव पुरस्कार !

 सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई, दि. १४:  राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२३ चा स्व.राज…

कांदिवलीत ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभे राहणार !

मुंबई (प्रतिनिधी) :  कांदिवली येथे ३७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याबाबतचा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.…

अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही; देवेंद्र फडणवीस यांचा राणा, शिंदेंना टोला   

जळगाव : लाडकी बहीण योजनेवरून काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली…

तू  १५०० रुपये परत घेऊन दाखवच, बघते तुझा काय कार्यक्रम करते, सुप्रिया सुळेंचा इशारा

सोलापूर : लाडकी बहीण  योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या  खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार रवी राणा यांच्यावर हल्लाबोल…

लाडकी बहीण योजना, राणा शिंदेंचे वादग्रस्त वक्तव्य  आणि  मुख्यमंत्र्यांची तंबी !

मुंबई : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका सुरु असतंच दुसरीकडे सरकारमधील आमदार रवी राणा आणि  आमदार  महेश शिंदे …

मंत्रिमंडळ निर्णय : नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे

 मुंबई :  राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

error: Content is protected !!