भिवंडीत विहिरीत बैल पडला ; सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष 

भिवंडी :  भिवंडीतील खंबळे गावातील विहिरीत दोन दिवसांपासून  एक रानटी बैल पडला आहे मात्र अजूनही सरकारी यंत्रणा त्याठिकाणी  पोहचलेली नाही.  विशेष म्हणजे ही विहीर अधिक खोल नाही.  स्थानिक गावकरी बैलाला काढण्याचे प्रयत्न करीत आहेत मात्र त्यांना अजून यश आलेले नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणा तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी गावकरी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *