डोंबिवली पश्चिमेत पुरसदृश्य स्थिती.. न्यू देवीचापाडा, अनमोल नगरी, साईंनगर, गोपीनाथ चौक, आंबेडकरनगर परिसरातील चाळीत गुढघरभर पाणी भरल्याने सुमारे १४०० कुटुंबियांना हलविले…स्थानिक समाजसेवक गोरखनाथ ( बाळा) म्हात्रे, अनमोल म्हात्रे, संदीप सामंत, आदी कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता लहानमुळे, महिला, वृद्धांना बोटीने सहीसलामत हलविले. बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याची अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती यावेळी बाळा म्हात्रे यांनी अफवांवर विश्वासू ठेवू नये नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन करीत धीर दिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *