Category: राजकारण

मान्सूनपर्व आढावा बैठक, मुख्यमंत्र्यांनी केल्या सूचना !

मुंबई, दि. 29 :- एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये…

‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणा – छगन भुजबळ

मुंबई, दि.२९ मे :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई…

केंद्रातील भाजपा सरकार ९ वर्षापासून सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले :- पी. चिदंम्बरम

मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारने ९ वर्ष पूर्ण केली असून या ९ वर्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेले…

….तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी : नाना पटोलेंची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या…

संसद भवनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान राज्याभिषेक समजताहेत : राहुल गांधीची टोला

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून…

मी तिथे गेलो नाही, याचं मला समाधान, असे शरद पवार का म्हणाले…

पुणे : संसद भवनाच्या उद्घाटनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. आमची बांधिलकी जुन्या संसदेशीच आहे, जुन्या…

देशाला आज नवीन संसद मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन !

दिल्ली : देशाच्या नवीन संसद भवनाचे आज रविवारी २८ मे २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

नवीन संसद भवन उद्घाटनाचा वाद अन् शरद पवारांचा मोदी सरकारवर आरोप !

मुंबई : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून चांगलाच वाद रंगला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण नसल्याने…

समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिर्डी : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे…

error: Content is protected !!