Category: राजकारण

राष्ट्रवादीच्या गटासोबत आता एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का ? : नाना पटोलेंचा सवाल

मुंबई, दि. २ जुलै : महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला…

राष्ट्रवादीला खिंडार : शरद पवार उद्या कराडमधून रणशिंग फुंकणार !

पुणे – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ३० आमदारांच्या एका गटाने शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे.…

अजित पवारांचा राष्ट्रवादीवरच दावा, पक्ष चिन्हासह सत्तेत सहभागी झालेाय !

मुंबई : शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. विकासाला प्राधान्य देत सरकारमध्ये जाण्याचा…

राजकारणाचा चिखल ; राज ठाकरेंची राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया !

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी अनेक आमदारांसह बंड करत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यातील या राजकीय घडामोडींवर मनसे…

महाराष्ट्रात पॉलिटीकल ड्रामा : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटली, अजित पवार उपमुख्यमंत्री तर ९ आमदारांना मंत्रीपदाची शपथ !

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पून्हा एकदा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी…

आदित्य ठाकरेंचा इशारा…, आमचं सरकार आल्यावर जेलमध्ये पाठवू !

मुंबई : मुंबई महापालिकेतील कथित घोटाळयांविरोधात ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. मुंबई…

माझा पाठिंबा होता तर देान दिवसात सरकार का पडले ? शरद पवारांचा फडणवीसांना सवाल !

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी पाठ…

मंत्रिमंडळाचे २८ निर्णय वाचा एका क्लिकवर ….वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव !

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचे २८ निर्णयांना मंजुरी देण्यात आली.…

ठाकरे गटाकडून पालिका अधिका-याला मारहाण

मुंबई : वांद्रे येथील ठाकरे गटाची शाखा अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून पालिकेने शाखेवर हातोडा मारला. मात्र शाखेवरील कारवाई दरम्यान बाळासाहेबांचा…

गोवंश हत्या रोखण्यासाठी…, विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्रात गोवंश हत्या रोखण्यासाठी कडक कायदेशीर उपाययोजना करण्यात यावी, सीमा भागातील पशू वाहतूक संदर्भात भरारी पथकांची स्थापना करुन…

error: Content is protected !!