Category: राजकारण

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून ठाकरे गटातून रोहिदास मुंडे निवडणूक लढवण्यास इच्छुक !

डोंबिवली, २० ऑक्टोबर: कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या वाढत चालली आहे. या मतदारसंघातून सध्या मनसेचे विद्यमान…

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पारदर्शी कामामुळे आम्ही झालो प्रभावित : नाना राठोड

उद्धव सेनेच्या मराठवाडा मधील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा डोंबिवलीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश डोंबिवली: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कामावरती विश्वास…

कल्याण पूर्व मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडी ?

काँग्रेस चे नवीन सिंग निवडणूक लढवण्यास इच्छुक कल्याण : कल्याणमध्ये दोन मतदारसंघात महाविकास आघाडीतील गटांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. काँग्रेसने…

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2 हजार कोटींहून अधिक कामे ; आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमएसआरडीसी अशा विभागांतील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे…

भाजप कोअर कमिटीची मुंबईत, दिल्लीत बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने भाजप कोअर कमिटीची मुंबईत, दिल्लीत बैठक संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत…

ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचे 95 इच्छुक उमेदवारांची राज्यसभा तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी घेतले मुलाखत

डोंबिवली : महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचे इच्छुक उमेदवारांची मुलाखत राज्यसभा…

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

रायगड, दि.26 :- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.…

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन ;  एकनिष्ठ व लढवय्या कार्यकर्ता गमावला ! 

दिल्ली, दि. २६ ॲागस्ट :  नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत…

महाराष्ट्राला लुटून गुजरातचे भले करणे हाच राज्य सरकारचा एक कलमी कार्यक्रम : नाना पटोले

नवी मुंबई दि. २५ ऑगस्ट २०२४ : राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मतदानाने नाही तर गुजरातच्या आशिर्वादाने आले आहे. या महाभ्रष्ट सरकारला…

मंत्रिमंडळ निर्णय : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

error: Content is protected !!