Category: राजकारण

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १६ : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी १२०० मीटर रस्त्याचे, तर…

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबध्द !

अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीत बैठक घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही मुंबई / प्रतिनिधी :  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध…

कोविडमुळे मृत ३८ सरपंचांचे कुटुंबीय अद्यापही मदतीविना

मुंबई :   कोरोनाशी लढा देताना ग्रामीण भागातील जनतेला आधार देत असताना राज्यभरात ३८ सरपंचांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना अजूनही…

या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय…महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध…

मुंबई दि. १६ मार्च – या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर…

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेनंतर बोगस खत उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाईची कृषीमंत्र्यांची घोषणा

मुंबई – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यात बोगस खत उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी…

भाजपच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल!: नाना पटोले

काँग्रेस एनसीपी व शिवसेनेच्या संघटीत ताकदीवर पुन्हा मविआच सत्तेवर येणार: बाळासाहेब थोरात स्थानिक निवडणुकांतही मविआ म्हणून एकत्र लढून लोकशाही व…

कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्या ; तारांकित प्रश्नांद्वारे छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी

अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी अडचणीत त्यांची वीज तोडली जाऊ नये -छगन भुजबळ मुंबई, नाशिक, दि.१५ मार्च : अवकाळीसह अनेक संकटांनी…

राज्यातल्या पोलिसांनाच संरक्षण देण्याची वेळ; पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसवावी – अजित पवार

राज्यातील पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले;पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता मुंबई, दि. १५ मार्च – राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास…

लाँगमार्च मधील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा – आमदार विनोद निकोले

फलक झळकवून विधानभवन मध्ये जोरदार आंदोलन मुंबई : लाँगमार्च मधील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी जोरदार घोषणा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट…

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली

विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची टीका मुंबई -शेतकऱ्यांनी कोरोना काळात सरकारला, जनतेला तारलं होतं मात्र शिंदे-फडणविस सरकारने…

error: Content is protected !!