Category: राजकारण

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 20 : चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट…

राज्यातील, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवू – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २० : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे शालेय…

केतन महामुनी यांची भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती

भाजप चित्रपट कामगार आघाडीच्या प्रदेश चिटणीस पदी केतन महामुनी यांची नियुक्ती मुंबई : भारतीय जनता पार्टी च्या नरिमन पॉईंट येथील…

रजनीकांत मातोश्रीवर उध्दव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांनी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख आमदार आदित्य…

लाल वादळ शमलं, शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित

मुंबई : राज्य सरकारने शेतक-यांच्या ७० टक्के मागण्या मान्य केल्यानंतर चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित झालं आहे.…

स्व गोपीनाथ मुंडे हे लोकनेते बिरूदाचे मुकुटमणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. आपल्या कामामुळे ते लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते, असे…

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु मुंबई, दि. १७ : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या…

आमदार जितेंद्र आव्हाड कुटुंबियांच्या धमकी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे !

कुटुंबीयांसह मुलीला संरक्षण देणार – देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती मुंबई – ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे…

राज्यात दूध भेसळीचा प्रश्न गंभीर, लहानग्यांच्या जिवाशी खेळ

दूध भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी -विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी मुंबई, दि. 17: राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत…

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. १६ : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी १२०० मीटर रस्त्याचे, तर…

error: Content is protected !!