Category: राजकारण

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याची कृती म्हणजे लोकशाहीचा खून ! : नाना पटोले

मविआचा विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार मुंबई, दि. २४ मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी…

‘मोदी आडनाव’ प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राहुल गांधींना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभा सदस्यत्व गमवावे लागले आहे. ‘मोदी आडनाव’ प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा…

कोविडने पुन्हा डोके वर काढले, राज्य सरकार अलर्ट मोडवर, आरोग्यमंत्र्यांचे परिषदेत निवेदन

मुंबई – राज्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. त्याच्या प्रतिंबधासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर आले असून आरोग्य यंत्रणा…

मुंबईचे प्रश्न, समस्या सोडवण्यास सरकार कमी पडतय

सोने की चिडीया असलेल्या मुंबईला सरकारकडून लुटण्याचा प्रयत्न – विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप मुंबई – दळणवळण,वाहतुकीसारखे मुंबईचे गंभीर प्रश्न…

सदनिका हस्तांतरण आणि शुल्क आकारणीत सुलभता आणण्यासाठी सवलती – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे–पाटील

मुंबई, दि. २३ : गृहनिर्माण संस्थेमधील सदनिका हस्तांतरण आणि शुल्क आकारण्याबाबत शासनाने वेळोवेळी धोरण विहित करून गृहनिर्माण संस्थांना सवलती दिल्या…

पुन्हा रंगली युतीची चर्चा, ठाकरे – फडणवीस एकत्र, सुधीरभाऊंचीही साद !

मुंबई: राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते आज एकत्र विधानभवनात आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया…

दहिसरमधील भाजप कार्यकर्यावरील हल्ल्याचे परिषदेत पडसाद

सूत्रधाराला उद्यापर्यंत अटक करा! – उपसभापती नीलम गो-हे यांचे निर्देश मुंबई, दि. 20  : दहिसरमधील एका लोकप्रतिनिधीच्या तीन घटना समोर…

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात स्थानिकांवर गोळीबार

गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? राज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेप्रश्नी विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक मुंबई, दि. 20:…

बनावट इंजेक्शन प्रकरणी बारा जणांवर गुन्हा; कठोर कारवाई करणार – मंत्री संजय राठोड

मुंबई : मुंबईतील सैफी रूग्णालय शेजारील औषध विक्री दुकानातून बनावट इंजेक्शन विक्री करण्यात आली. एका रुग्णाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.…

शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्नावर सरकार असंवेदनशील विरोधी पक्षाचा सभात्याग

मुंबई, दि. 20 :- “अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी संकटात आहे, त्यातच सरकारी कर्मचारी संपावर आहेत, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम…

error: Content is protected !!