Category: राजकारण

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित आपत्ती ;

मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर जखमींना ५ लाख रुपये मदत द्यावी विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राव्दारे मागणी मुंबई…

मी राष्ट्रवादीतच, कुठेही जात नाही, विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम !

अजित पवारांचा राजकीय भूकंपावर पूर्णविराम मुंबई दि. १७ एप्रिल – माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक…

भाजपचं राज्यात ऑपरेशन लोटस ? ; राजकीय घडामोडींना वेग …

मुंबई: लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने महाराष्ट्रात सर्वात मोठी खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबवणार असून…

..तर हा प्रसंग टाळता आला असता : राज ठाकरेंनी सुनावले

मुंबई : खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारादरम्यान उष्माघातामुळे आतापर्यंत १३ श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रूग्णांना कामोठे येथील रूग्णालयात उपचारासाठी…

महाराष्ट्रभूषण सोहळ्यातील घटनेप्रकरणी शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:- नाना पटोले

लाखो लोक रखरखत्या उन्हात जमिनीवर आणि VIP लोक मात्र AC च्या गार सावलीत, हा कुठला न्याय? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी एमजीएम रुग्णालयात…

माणसाची किंमत ५ लाख होऊ शकत नाही : सुप्रिया सुळेंनी टोचले सरकारचे कान

नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण…

तृतीयपंथीयांना सरकारी नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.17 – तृतीयपंथीयांना सरकारी नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तृतीयपंथी हक्क…

सत्तेचे व्यसन, देश उद्धवस्त करते : उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १४ : दादरच्या इंदू मिल येथे होत असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर…

व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्ती प्रकल्प राबविणार : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात वाघांसोबतच वन्य हत्तींची संख्यादेखील वाढत असून त्यांचा वावर नियंत्रित करून संवर्धन साधण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात हत्ती…

error: Content is protected !!