Category: राजकारण

उध्दव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांना दिला हा इशारा …

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन पुन्हा शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. तसेच…

शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब : नाना पटोले

मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर…

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे शिंदे सरकार वाचले !

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. तर…

शिंदे सरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही – जयंत पाटील

मुंबई – शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…

आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल ; शिंदे सरकार तरणार की जाणार ?

दिल्ली: देशाचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल आज लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर यावेळी महत्वाचा…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इडीची नोटीस

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असतानाच राष्ट्रवादी काँगेस चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना इडीने नोटीस…

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी आदित्य ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट …. हे कारण होतं

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरूवार (उद्या) सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. या निकालाकडे संपू्र्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष असतानाचा शिवसनलेा ठाकरे…

सरकारची धाकधूक वाढली ; या आठवड्यात सत्ता संघर्षाचा निकाल ?

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या सत्तासंघर्षाची सुनावणी झाली होती. घटनापीठातील पाच…

म्हणून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला, राज ठाकरेंनी सांगितलं कारण

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी राज ठाकरेंनी बारसू रिफायनरी प्रकल्प आणि शरद…

error: Content is protected !!