Category: मुंबई

 राज्य मंत्रिमंडळाचे १० निर्णय वाचा एका क्लिकवर !

 ​वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ मुंबई :  राज्य मंत्रीमंडळाची बैठक आज पार पडली विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई…

विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा : २२५ ते २५० जागांवर लढणार : राज ठाकरे 

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभेसाठी  स्वबळाचा नारा दिला आहे. कोणाशी युती होईल, किती…

व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणासाठी ऑनलाईन पोर्टल

मुंबई, दि. २५ : नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात,…

दूध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी स्वतंत्र कायदा करणार : मुख्यमंत्री

भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार मुंबई, दि. 25 : दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा…

अनिल देशमुख प्रकरण : श्याम मानव यांचे गंभीर आरोप.., फडणविसांचे प्रतिउत्तर

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्यावरील…

“रोहयो”तून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान तात्काळ सुरू करा : सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट !

मुंबई – रोजगार हमी योजनेतून कांदाचाळ उभारण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांना अनुदान सुरू होते. परंतु काही दिवसापूर्वी हे अनुदान न देण्याचा धक्कादायक…

Cabinet Decision : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा, १० लाखांचा अपघाती विमा जाहीर !

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली या बैठकीत सहा निर्णय घेण्यात आले. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह…

खुर्ची बचाओ बजेट : राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला यावेळी अनेक मोठया घोषणा करण्यात आल्या आहेत.…

समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा अर्थसंकल्प : PM मोदी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. समाजाच्या…

आंध्रप्रदेश, बिहार लाडका आणि महाराष्ट्र परका का ?सुप्रिया सुळेंचा सवाल

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होताच विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. आता याबाबत सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत केंद्र…

error: Content is protected !!