Category: मुंबई

आषाढ वारीत सहभागी दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

वारकऱ्यांच्या मागणीनुसार दौंडचा प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देश वारकऱ्यांना अपघात गटविमा, वाहनांना टोल माफी मुंबई, दि. १४:- पंढरपूर आषाढी वारीत…

डॉ जयप्रकाश मुंदडाचा शिवसेनेत प्रवेश 

मुंबई : माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी…

आपत्ती व्यवस्थापनासाठी ४० लाखाच्या खर्चाला मान्यता 

मुंबई, दि. १४ः पावसाळा सुरू झाल्यानंतर नैसर्गिक आपत्तीला तोंड देणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी सामग्री खरेदी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.…

मुंबई मराठी पत्रकार संघाचे  विविध पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार आज संघाचे अध्यक्ष  नरेंद्र वि.…

लेक लाडकी योजनेचा १८ हजार लाभार्थ्यांनी घेतला लाभ

मुंबई, दि. १२ : मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेतून १८ हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला. ३८ हजार प्रक्रियेत…

विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदारसंघासाठी५५ उमेदवार निवडणूक रिंगणात

  मुंबई, दि. १२ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर,…

अनधिकृत खोदकामे आढळल्यास पोलिसात तक्रार दाखल करा : बीएमसी प्रशासनाचे निर्देश

मुंबई : माटुंगा (पूर्व) परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथ खोदून अज्ञातांनी केबल चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली.…

महाराष्ट्रात शिंदे सरकारला धोका, सत्ताधारी पक्षातील आमदारांची धाकाधूक वाढली !

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी बजावीत सत्ताधा-यांना धक्का दिला आहे. सत्ताधारी आमदारांच्या मतदार संघात महाविकास आघाडी आघाडीवर असल्याने…

राज्यातील आरोग्य यंत्रणेचा  केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून कडून आढावा, आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून सहकार्य करणार !

 मुंबई, दि. १२ : आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आपण रूग्णसेवा करण्याचे ईश्वरीय कार्य करीत आहोत. ही सेवा राज्यात चांगल्या पद्धतीने सुरू…

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी 

दुष्काळी परिस्थितीसंदर्भात काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट मुंबई, दि. ११ जून : राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे…

error: Content is protected !!