Category: मुंबई

रिंगणच्या संत नरहरी सोनार विशेषांकाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

पंढरपूर : गेली नऊ वर्षं सुरू असलेली परंपरा यावर्षी कोरोनाकाळातही सुरू राहिली. रिंगण या वार्षिकाचं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या…

आषाढी एकादशी : तुझ्या ओढीची पायी वारी, पुन्हा एकदा सुरु होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपूर दि. 20 –  पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु…

विहार तलाव भरुन वाहू लागला

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ रविवार १८ जूलैपासून…

नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरण, ..तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही : उपमहापौर जगदीश गायकवाड यांचा इशारा

नवी मुंबई : नवी मुंबई विमान तळाला दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर दिल्लीत अर्धनग्न आंदोलन छेडत आणि…

गुड न्यूज : तुळसी तलाव भरुन वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन…

राजकीय कार्यक्रम, आंदोलने तसेच धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच व्यापक धोरणाची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती

संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज मुंबई दि १६: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे…

पावसाळी अधिवेशनासाठी ३ व ४ जुलै रोजी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य

मुंबई, – महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून…

मनसेच्या एकमेव आमदाराची भूमिका राज ठाकरेंच्या विरोधात !

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी भूमिपुत्रांचा सिडकोवर एल्गार नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद  चांगलाच चिघळत चालल्याचे…

मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा ; सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई :  मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा…

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे : सर्वपक्षीय कृती समितीची मागणी

पनवेल  – नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी आज पनवेल…

error: Content is protected !!