Category: मुंबई

आता लढाई गद्दरांशी, उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकले

वसंत मोरे यांचा शिवसेनेत (ठाकरे) प्रवेशमुंबई, दि. ८ः लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने देशाला एक दिशा दाखवली. लोकशाही आणि संविधान धोक्यात आले होते.…

सभापतीपदाची निवडणूक त्वरित घ्या;महाविकास आघाडीचे नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई, दि. ९ः विधान परिषदेचे सभापतीपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून मंगळवारी राज्यपाल रमेश बैस…

आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवरून विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांची कोंडी

मुंबई, दि. ९ः मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मुंबईत बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण न दिल्याने विधान परिषदेत पडसाद उमटले. बैठक सर्वपक्षीय असताना…

 ‘ड्रंक अँण्ड ड्राइव्ह’ रोखण्यासाठी कडक कारवाई करा        – मुख्यमंत्री शिंदे यांच्या  सूचना

  मुंबई, दि. 8 : मुंबईतील ड्रंक अँण्ड ड्राइव्हची प्रकरणे रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली…

मुसळधार पावसामुळे आमदार अनुपस्थित, परिषदेचे कामकाज अडीच तासांत गुंडाळले

मुंबई, दि. ८ः मुंबईसह राज्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका सोमवारी विधिमंडळाच्या कामकाजाला बसला. बहुंताश आमदार यावेळी अनुपस्थित राहिल्याने परिषदेचे कामकाज अवघ्या…

विक्रमी पावसामुळे पाणी साचलं  : मुख्यमंत्री शिंदे 

 मुंबई, दि. ८ : मुंबईसह ठाणे, पालघर व आजूबाजूच्या जिल्ह्यांना रविवारी (७ जुलै) मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे आज,…

ते विधान अनावधानाने…, नीलम गोऱ्हेंची कबूली

मुंबई, दि. ८ः आमदार अनिल परब यांच्या संदर्भात केलेले अनावधानाने होते. मात्र, ते तपासून सभागृहाच्या पटलावरून काढून टाकते, अशी कबुली उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सोमवारी…

३ वर्षात १६ हजार ८८५ अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रुपांतर

मुंबई, दि. ८: शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत मागील तीन वर्षात १६ हजार ८८५ अंगणवाडी…

आगरी, कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा – आमदार विश्वनाथ भोईर यांची अधिवेशनात मागणी

कल्याण दि.५ जुलै : ठाणे, रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आगरी कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास…

ढोल ताशांच्या गजरात वर्ल्ड चॅम्पियन थिरकले ….  

 टीम इंडियाची मुंबईत भव्य मिरवणूक स्वागतासाठी क्रिकेट चाहत्यांचा जनसागर उसळला !  मुंबई : गर्दीचा उसळलेला जनसागर, फुलांचा वर्षाव, घोषणांची आतषबाजी…

error: Content is protected !!