महाराष्ट्राविषयी केंद्राला आकस : आदित्य ठाकरेंची टीका
मुंबई, दि. 23ः भाजपप्रणित केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख नाही. बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी मात्र भरीव तरतूद केली आहे. सर्वाधिक कर…
मुंबई, दि. 23ः भाजपप्रणित केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा कुठेही उल्लेख नाही. बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी मात्र भरीव तरतूद केली आहे. सर्वाधिक कर…
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नितीश कुमारांच्या बिहार आणि चंद्राबाबूंच्या आंध्रप्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा…
मुंबई, दि. २३ जुलै : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत,…
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला मोदी 3.0 सरकारचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताच्या संकल्प पूर्तीच्या यात्रेतील…
मुंबई, दि. २३: कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय…
* विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप मुंबई, दि.22:- गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली…
मुंबई : मुंबईत सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) दादर, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे, याचा फटका वाहतुकीवर झाला आहे.…
मुंबई : विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला…
मुंबई, दि. 21 : भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही…
प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, खासदार व आमदारांची बैठक टिळक भवन येथे संपन्न मुंबई, दि. १९ जुलै २०२४ : लोकसभा निवडणुकीत…