Category: महाराष्ट्र

रतन टाटा यांचे निधन : राज्यसरकारतर्फे एक दिवसाचा शासकीय दुखवटा…शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

मुंबई : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86…

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

रायगड, दि.26 :- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.…

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन ;  एकनिष्ठ व लढवय्या कार्यकर्ता गमावला ! 

दिल्ली, दि. २६ ॲागस्ट :  नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने निष्ठावंत…

मंत्रिमंडळ निर्णय : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

महिलांना घरु​न एफआयआर दाखल करता येणार ​: नरेंद्र  मोदींची घोषणा 

जळगाव :  महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत आहोत. महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कडक कायदे करणार आहोत, महिलांवर अत्याचार करणारा वाचला…

बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी ;  मविआचे राज्यभर मूक आंदोलन ! 

मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत: नाना पटोले मुंबई, दि. २४ ऑगस्ट २०२४ : बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या…

राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी अर्ज सादर 

मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज विधानभवनात निवडणुक अधिकाऱ्यांकडे सादर केला. यावेळी राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र…

बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक !

 मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२४ : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत…

राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखा :   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 मुंबई, दि. 18 : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

‘वन नेशन, वन इलेक्शन’वर बोलायचं आणि दुसरीकडे …., शरद पवारांचा मोदींना  टोला

 मुंबई : देशात एकाच वेळी निवडणु​का घ्यायचं धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडत असताना महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय एकप्रकारचा विरोधाभास आहे शी…

error: Content is protected !!