मुंबई : गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणा-या मालगाडीचे डब्बे घसरल्याची घटना पालघर रेल्वे स्थानकात घडली यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

 अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी रेल्वे स्थानक परिसरात एकच गर्दी केली. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसवर परिणाम झाल्याने वाहतूक सेवा कोलमडली आहे. 

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *