मुंबई : कोळी समाज महाराष्ट्राच्या विविध भागात वसलेला आहे, मात्र, मुंबईच्या समुद्रकिनारी राहणारा कोळी बांधव विविध समस्यांग्रस्त आहेत, अशा बांधवाच्या समस्या समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष केदारजी लखेपुरीया, सरचिटणीस सचिनजी ठाणेकर यांच्या नेतृत्वात कोळी जनसंवाद यात्रेची सुरूवात नवी मुंबई येथून करण्यात येणार असल्याचे अखिल भारतीय कोळी समाजाचे युवा सरचिटणीस अजिंक्य दिपक पाटील यांनी सिटी न्युज जर्नलिस्ट सोबत बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *