Category: महाराष्ट्र

सभापती विरोधातच अविश्वास प्रस्ताव, महाविकास आघाडी आक्रमक !

मुंबई ः विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा न घेता तो फेटाळल्याने आणि सत्तधाऱ्यांतर्फे मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावावर चर्चेस परवानगी…

सीमा भागातील मराठी तरूणांसाठी कॉलेज आणि स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण केंद्र उभारणार !

मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी विद्यार्थ्यां साठी राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामार्फत नवीन सरकारी महाविद्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे.…

वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारकडून आठवडाभरात नवीन वाळू धोरण !

मुंबई : वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात महसूल आणि पोलीस दलाकडून संयुक्त कारवाई करण्यात येते. परंतु राज्यात वाळू माफिया…

सरकारी कर्मचा-यांना महागाई भत्यात ३ टक्के वाढ ; राज्यातील १७ लाख शासकीय कर्मचा-यांना दिलासा !

मुंबई/ प्रतिनिधी : राज्य सरकारने कर्मचा-यांच्या महागाई भत्यात ३ टक्के वाढ करण्याचा शासन निर्णय सोमवारी जारी केला. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांना ५०…

Ravindra Chavan : भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती !

मुंबई :  भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी…

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात 2 हजार कोटींहून अधिक कामे ; आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार निधी, एमएमआरडीए, स्मार्ट सिटी, एमएसआरडीसी अशा विभागांतील तब्बल 2 हजार 38 कोटींची विकासकामे…

भाजप कोअर कमिटीची मुंबईत, दिल्लीत बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने भाजप कोअर कमिटीची मुंबईत, दिल्लीत बैठक संपन्न झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत…

मिनी टेक्स्टाईल पार्क्स साठी आता शासन करणार तुम्हाला मदत..जाणून घ्या सर्व माहिती

राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ – २०२८ जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत राज्यातील महसूल क्षेत्रात…

भारताचा ‘टेक्स्टाइल हब’ बनणार आपला महाराष्ट्र!

वस्त्रोद्योगाचे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. जागतिक स्तरावर देखील कापड उत्पादनात भारत अग्रेसर आहे. भारताचा जगात कापड निर्मितीमध्ये दुसरा क्रमांक…

शिष्यवृत्तीमुळे तंत्रशिक्षणाचा मार्ग होणार सुकर..

अनेकदा दहावी, बारावी नंतर काय? हा प्रश्न सगळ्याच विद्यार्थ्यांना भेडसावत असतो. परंतु अनेकदा आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या आड येताना दिसते. या…

error: Content is protected !!