उल्हासनगर : आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाचा स्तर घसरला आहे अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

आंबेडकर म्हणाले की, तुमचे कितीही या लोकशाहीमध्ये मतभेद असतील तरी तुम्ही राजे नाही तुम्हाला लोक राजे बनवतात तेव्हा ती मर्यादा राहून लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे जे स्वत:ला राजे समजतात त्यांना पहिल्यांदा घरी बसवा त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *